पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसमोर काढला राष्ट्रवादीच्या काळातील ‘मावळ गोळीबार’चा मुद्दा आणि…
जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकारणाचा केंद्रस्थानी आला आहे. सध्या राज्यात तीन पक्षाचे सरकार असून राष्ट्रवादी...


