दैनिक मावळ विशेष । आठ हजारहून अधिक सरपंच, ग्रामसदस्यांना वक्तृत्व कौशल्याचे धडे देणारे मावळरत्न ‘विवेक गुरव’
भारतीय लोकशाहीचा कणा असलेली व्यवस्था म्हणजे पंचायतराज. या पंचायतराजच्या केंद्रस्थानी असतं ते खेडे आणि तेथील ग्रामपंचायत. याच ग्रामपंचायतचा कारभार पाहणारे...









